स्वाईन फ्लू :- समज गैरसमज
करोडोची लोकसंख्या असणारा
आपला देश ,लाखो
लोक रोज स्वाईन फ्लूच्या विषाणूच्या संपर्कात येतात ,त्यातील हजारो लोकांना बाधा होते , आणि बाधित हजारो लोकांमधून खूप थोड्या लोकांना त्यांच्या
प्रतिकार शक्ती परत्वे त्रास होतो त्यालील खूप कमी रुग्ण अत्यावस्थ होतात आणि काही प्रमाणात मृत्युही ओढवला जातो .
लक्षणे:-
१)
ताप
२)
सर्दी. खोकला
३)
घसा दुखणे
४)
नाकातून पाणी येणे
५)
थंडी वाजणे
६)
डोकेदुखी
७)
थकवा
८)
भूक
कमी लागणे
९)
काही रुग्णांमध्ये जुलाब आणि उलटी
लहान
मुलांमध्ये:-
१)
श्वास घेण्यास त्रास
२)
उलटी होणे
३)
ताप थंडी
मोठ्या रुग्णांमध्ये :-
१)
श्वास घेण्यास त्रास
२)
छातीत किव्हा पोटामध्ये दाब येणे
३)
थकवा
४)
कमजोरी
विशेष
काळजी घ्यावे लागणारे रुग्ण ,किवा लोक :-
१)
गरोधर स्रिया
२)
१ वर्ष खालील बालके
३)
६५ पेक्षा अधिक वृद्ध
४)
हृदय विकार ग्रस्त
५)
एड्स बाधित रुग्ण
६)
हॉस्पिटल मधील डॉ.आणि परमेडीकॅल
स्टाफ
आजकाल
वाढते सोसियल मेडिया , मेडिया यामुळे खूप गोष्टी झटपट
फैलावल्या जातात त्यातूनच खूप समज - गैरसमज वाढत जातात .
काल परवा पासून मला खूप रुग्न्नानी काही होमोएओपथिक औषधी आणि काही जण एक कापुर आणि
लवंग , विलायची विषयी विचारात आहेत , ( भारतात नव्हे तर प्रत्येक गावात खूप मंदिरे आहेत आणि कापराणे ने जर विषाणू मरत आसतील तर किंबहुना स्वाईन फ्लू
आपल्याकडे आलाच नसता , रोज
कमीत कमी टन भर कापुर भारतात जाळला जात असेल
असो ..)
कुठल्याही विषाणू जन्य
आजारासाठी प्रतिकार शक्ती वाढवणे हाच एकमेव उपचार तरी सध्या अस्तित्वात आहे .
या आजाराचे सोप्या पद्धतीने कसे उपचार करावेत ?
हा यक्ष प्रश्न आहे
Immunomodulation is only way to combact Swine flu
Immunomodulation थोडक्यात आणि
सोप्प्या भाषेत सांगायचे ठरले तर प्रतिकार शक्ती उत्तेजित करून वाढवणे. हे कसे
शक्य आहे नक्कीच शक्य आहे
तीन प्रकारे होऊ शकते
१)
लसीकरण
२)
होमिओपॅथिक औषधी
३)
जिवाणू / विषाणु चा संपर्क
लसीकरण :-
लसीकरण करून काही विषाणु जन्य आजारांपासून
मुक्तता मिळु शकते , पण सध्या VACCINE तयार करून त्यांची उपयुक्त्तता तपासणे आणि
त्याची उपाय योजना करणे सध्या तरी शक्य नाही
होमिओपॅथिक औषधी
:-
हि
उपचार पद्धती नैसर्गिक तत्वावर SIMILIA
SIMIBUS CURANTER आहे .
सम समा; समायन्ति थोडक्यात काट्याने काटा काढणे , या उपचार पद्धतीमध्ये आशी काही औषधी
दिली जातात कि जीच्या मध्ये आजारासारखी लक्षणे तयार करण्याची क्षमता आहे त्यातून
प्रतिकार शक्ती वाढून विषाणुजण्य आजारांपासून खूप सहज रित्या विजय मिळवू शकतो मागे १९१८-१९१९ मध्ये आशीच फ्लू ची साथ अमेरिकेत
आली होती त्यात होमीओपथिक औषध ६१००० रुग्णांना दिली होती त्यात फक्त ०.७ % मृत्यु
दर आढळला तर बाकीच्या पारंपारिक उपचार पद्धतीमध्ये ३० % मृत्युदर होता .
विषाणु चा संपर्क :-
संपर्क
नंतर जर प्रतिकार शक्ती चांगली असेल तर
ANTIGEN-ANTIBODY प्रकीर्या होऊन त्याच्या विरोधात प्रतिकार शक्ती निर्माण होते ,
आशा वेळी कुठलाही त्रास आथवा लक्षणे जाणवत नाही
थोडक्यात प्रतिकार शक्ती वाढवा आणि आजार टाळा..
साथीच्या आजाराच्या लक्षणावरून साथीसाठी काही
विशेष होमिओपथिक औषधी , प्रतिकार शक्ती वाढवुन आजार प्रतिबंध हि करू शकतात .
त्यामुळे
घाबरून जाऊ नका तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या ,वेळेवर जेवण , पौष्टिक आहार
,व्यायाम घ्या तंदुरस्त राहा आणि स्वाईन फ्लु टाळां...