सुस्वागतम ... सुस्वागतम .... सुस्वागतम


सुस्वागतम ....सुस्वागतम ....सुस्वातम ....

आपले आरोग्यम धनसंपदा या विशेष ब्लॉग मध्ये स्वागत आहे , या विशेष ब्लॉग मध्ये बरेचश्या किचकट , कठीण आजारांवर योग्य पद्धतीने उपचार करणे कसे शक्य आहे हे सांगण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे आपल्या सुचनाचे नक्कीच आम्ही स्वागत करू , आपल्या आभिप्रायाची आम्ही वाट पाहत आहोत . तेव्हा आपला अभिप्राय नक्की नक्की कळवा ......
आपलाच - डॉ. संजय सोनवणे पाटील ,
घोडेगाव, ता. नेवासा जि . अहमदनगर

संपर्क -- 9822287376

email- drsonawanesd@gmail.com
Whatsapp - 9762378492

IMO FREE CALLING AND CHAT @ 9762378492



Fashion

सुस्वागतम , सुस्वागतम आपले सहर्ष स्वागत आहे . आपण ब्लॉग पाहून आपल्या प्रतिक्रिया / संपर्क Email.- drsonawanesd@gmail.com नक्की नक्की कळवा संपर्क - आनंद हॉस्पिटल घोडेगाव ,शनी शिंगणापूर जवळ ता.- नेवासा , अहमदनगर , महाराष्ट्र मो.- ९८२२२८७३७६ फोन- ९२२६८८५१९४ आपण चिकुन गुनिया ,दमा, संधीवात ,पांढरे दाग याने त्रस्त आसल तर कायमस्वरूपी उपचारासाठी आजच संपर्क करा /पूर्व नियोजित वेळेसाठी 9822287376 / 9226885194 किव्हा drsonawanesd@gmail.com वर संपर्क करा प्राप्त पुरस्कार - आदर्श बहुजन मित्र , समाज भूषण , समाज प्रबोधन २००८ ( नासिक येथे उप. जिल्हाधिकारी श्री . शेखर गायकवाड यांचे उपस्तितीत ) कार्यगौरव पुरस्कार ( शिर्डी येथे गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे हस्ते ) संत एकनाथ महाराज स्मृती गौरव पुरस्कार मा. ना.श्री. वसंत पुरके ( उपाध्याक्ष्य . महाराष्ट्र विधान सभा, मा. शिक्षण मंत्री )यांचे हस्ते, त्याच प्रमाणे ६ जानेवारी २०१२ रोजी जामखेड तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पद्मभुषण डॉ. रजनीकांत आरोळे स्मुर्ती पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे . सदर कार्यक्रमास मा..आ.प्रा. राम शिंदे यांचे आध्यक्षते खाली ,मा.श्री . विक्रमसिंह पाचपुते (परिक्रमा शैकक्षनिक संकुल ) . मा.श्री. विजयकुमार पोटे ( माध्यम विश्लेषक औरंगाबाद ) , पी . ल शिरसाठ (अध्यक्ष महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ .,महाराष्ट्र ) संदीप कोकडे ( प्रांताधिकारी कर्जत विभाग ) आदी. उपस्थित होते.सावित्रीबाई फुले बहूउद्देशीय संस्था,आसेगाव बाजार जि अकोला व राजे युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वितरीत करण्यात येणारा सावित्रीबाई फुले समाजरत्न राज्यपुरस्कार नुकताच डाँ संजय सोनवणे यांना प्रदान करण्यात आला गेल्या 14 वर्षापासुन वैद्यकीय क्षेत्रात असामान्य काम करीत असतांना, पांढरे डाग चिकनगुणीया अश्या अनेक आजारावर नवनवीन शोध प्रणालीचा वापर करून रुग्णांची सेवा करुन खरया अर्थाने सामाजीक सेवेचा कळस रचणार्या आगदी चिकुनगुनियाची नोद गिनीज बुक पर्यंत मजल गाठणाऱ्या डाँ संजय सोनवणेंचा सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याला केलेले हा मानाचा मुजराच होय. whatsapp:- 9762378492

Thursday, July 2, 2020

जागतिक कोड दिन निमित्त news 24 today यावर विशेष चर्चा

जागतिक कोड दिन निमित्त news 24 today यावर विशेष चर्चा
संपर्क
डॉ.संजय सोनवणे
आनंद हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर घोडेगाव
ता- नेवासा जि- अहमदनगर 414607
मोबा 9762378492
समाज प्रबोधनाचा वसा घेतलेला अवलिया.. डॉ संजय सोनवणे यांची पांढरे कोड आजारावर उल्लेखनीय जनजागृती..
समाज प्रबोधनाचा वसा घेतलेला अवलिया ........
डॉ संजय सोनवणे यांची पांढरे कोड आजारावर उल्लेखनीय जनजागृती..
गोरया रंगाचे आकर्षण तर सर्वांनाच आसते , पण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर लहान मोठ्ठा पांढरा डाग दिसु लागतो त्यावेळी मात्र आपण त्याला टाळतो , त्याचे वैगुण्य त्याला दाखवतो कळत न कळत आपण त्याला दुखावतो , खरे तर ती व्यक्ती आधीच काळजीत आणि दुखत आसते पण आपण चिचार न करत दुखावत आसतो तो पहिलाच दुखाने खचलेला आसतो , आशा व्यक्तींना खरे तर मानसिक सामाजिक आधाराची गरज असते पण आसे होत नाही त्यांना आधार देण्याऐवजी दुखावले जाते हि खेदाची बाब आहे , कृपा करून आसे करू नका.
जागतिक त्वचारोग समिती ( World Vitiligo Foudation ) यांनी २५ जून हा जागतिक कोड दिन म्हणून मायकल जाक्सन च्या स्मरणार्थ पाळावयाचा ठरवले आहे. या दिवशी विविध सामाजिक संघटना या दिवशी विविध जनजागृती कोड विषयी असणाऱ्या गैरसमजुती दूर करून समाज प्रबोधन करण्यासाठी २५ जून हा जागतिक कोड दिन म्हणून पाळावयाचे ठरवले आहे .या दिवशी विविध जनजागृतीपर योजना कार्यक्रम राबवतात किबहूना त्यांचे अविरत कार्यक्रम चालूच असतात कोड , पांढरेदाग या नावाने याला वितीलीगो ( cvitiligovitiligo ) ल्युकोडर्मा (LEUCODERMA ) या नावाने वैद्यकशास्त्रात संबोधले जाते तसा हा काही मोठ्ठा शाररीक आजार नाही पण एक मोठ्ठी सामाजिक समस्या आहे . विशेत: मुलीमध्ये त्यायातच उपवर मुलींमध्ये तसेच मुलांमध्ये सुद्धा विवाह जुळण्यास फार मोठ्ठी अडचण आहे . या शिवाय ज्या व्यक्तींना पांढरेडाग कोड या आजाराचा त्रास आहे त्या समाजापासून उपेक्षित राहतात या लोकांमध्ये एकेलकोंडेपणा , शापित आयुष्य व्यतीत करण्याची वेळ येते .
कोडावर , पांढरे दगगावर कुठलेही औषध नाही , हा दैवी कोप आहे वगैरे समजुतही आपणाकडे रूढ आहेत .
या सर्व प्रश्ननाची उकल करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. या आणि अशा अनेक प्रकारच्या PEASHNANCHI उत्तरे आमच्याकडे आहेत , हा लेख तुम्हाला काही मुलभूत गोष्टींची माहिती देईल तसेच रुग्णावर सहज सुरक्षित आणि परिणामकारक इलाज कसे होऊ शकतील हे आपणास सांगेल इतकेच नाही तर याचा हेतू आहे रुग्न्नाना निरोगी कार्यशील जीवन जगता येणे शक्य आहे असा विश्वास देण्याचा तुम्ही पांढरे डागावर सहज विजय मिळवू शकता तुम्हाला वाटते त्याहून हि अधिक ते सोप्पे आहे .
वैद्यकीयदृष्ट्या कोड हा काही आजार नाही , कारण या पासून कुठही त्रास होत नाही किव्हा जीवितालाही धोका नाही तरी सुद्धा कोड हा भयंकर सामाजिक आजार आहे . पांढरे डाग असलेल्या मुला – मुलींचे लग्न होणे कित्ती अवघड आहे त्या कुटुंबालाच ज्ञात आसते . हे त्या कुटुंबावर कलंक लावला जातो ,समाजात त्याची अवहेलना केली जाते, ज्या व्यक्तीला कोड आहे त्या व्यक्तीला आपल्यात काहीतरी कमतरता आहे , आपणास काहीतरी असाध्य भयानक आजार झाला आहे या न्युन्गांडत तो वावरत आसतो . किंबहुना तो समाज्पासून दूर राहण्याचा प्रयत्न तो करत आसतो .त्याचा आत्म विश्वास पूर्णपणे ढासळलेला आसतो .हे सर्व विसरून जर त्याने समाजात कर्तुत्व करून दाखवले तर समाज त्यांना नक्कीच मानवंदना देतो , अशी अनेक उदाहरणे आहेत .
उदा . मायकल जाक्सन ,एकनाथ सोलकर याने तर विश्वविक्रम घडून दाखवला
मुलींच्या बाबतीत पांढरे डागांचा कोडचा त्रास जास्त जाणवतो अशा मुलींचे लग्न जमणे खुपच आवधड जाते . काहीवेळा तर पूर्वजांनी केलेल्या पापामुळे या पिढीत हा रोग आल्याचा अपप्रचार समाजात केला जातो .अशा अनेक मुलींची आयुष्यहि बरबाद झाल्याची उदाहरणे समाजात आहेत .बर्याच वेळा उतारवयात हि लक्षणे दिसू लागतात परंतु योग्य उपचार घेताल्रे कि हा आजार असाध्य नाही .
मंगळी मुलगी तशीच कोडाची मुलगी कुटुंबाला शाप ? असा आक्रोश ह्कारुन्ही काही उपयोग नाही. मांत्रिक तंत्रीककडे जाऊनही काही फारसा उपयोग नाही . ज्या व्यक्तींना कोड आहेत त्या व्यक्तींना व्यक्ती शापित आहेत किव्हा काही वेगळ्या आहेत असा समज करून घेऊ नये . या आजाराने शाररीक , बौद्धिक , मानसिक क्षमतेवर कुठलाही परिणाम होत नाही त्याची बुद्धीमत्ता हि अन्य व्यक्तीप्रमाणेच आसते .भारतीय समाजात कोड म्हणजे महाभयंकर आजार आहे हा गैरसमज , आंधश्रधा रूढी परंपरेतून कायम राहिली आहे.हि बाब दुर्दैवी आहे अगदी सुशिक्षित माणसेही गंडेदोरे आणि अंगारा- धुपार्याच्या मार्ग कोड निवारण्यासाठी स्वीकारतात हे मी पाहिले आहे. हे योग्य नाही . कोड असणाऱ्या व्यक्तीनी समाजात अनेक उतुंग यशाची शिकरे गाठली आहेत हे लक्षात घेऊन आपण सार्वजन मिळून या कोडची कीड दूर करूयात ....
अगदी सोप्प्या भाषेत सांगायचे ठरले तर शरीरात असणारा रंग कमी झाल्याने त्वचा पांढरी दिसू लागते यालाच पांढरे डाग म्हणतात .
त्वचेमध्ये असणार्या मेलानिन नावाच्या रंग द्रव्याच्या प्रमाणामुळे शरीरास , त्वचेला काळा , सावळा, निमगोरा , गोरा रंग येतो. तो रंग तयार करणाऱ्या पेशी ज्यावेळी अकार्यक्षम होतात . व्यवस्थित कार्य करत नाहीत . आथवा नष्ट होऊ लागतात त्यावेळी त्वचा पांढरट होते आणि पांढरे डाग दिसू लागतात
कोडचे कारण :-
कोड कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही वयात होऊ शकतो , हा काही देव दैवतांचा शाप नाही कि भूतबाधाही नाही .......
याला शास्त्रीय कारण एवढेच सांगा येईल कि मेलानिन हा रंग तयार करणाऱ्या मेलानोसाईट पेशींच्या विरोधात अंटी मेलानोसाईट ( Anti Melanocyte ) प्रतीद्रव्य तयार होतात आणि हि प्रतिद्रव्य मेलानीन निष्क्रीय करतात व मेलानीन तयार होत नाही हि प्रतिद्रव्य का तयार होतात हा संशोधनाचा विषय आहे आणि त्याविषयी जगभरात संशोधन चालु आहे ... अधिक माहिती आणि संपर्कासाठी
डॉ. संजय सोनवणे
आनंद हॉस्पिटल अंड रिसर्च सेंटर घोडेगाव
ता:- नेवासा जि :- अहमदनगर महाराष्ट्र
मोबाईल आणि whatsapp ९७६२३७८४९२
डॉक्टरांना या विषयावरील व सामाजिक केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांची दिल्लीत `` चिकित्सक रत्न ``या पुरस्कारासाठी निवड २००४ साली झाली.
तसेच संत रविदास प्रतिष्ठान अहमदनगर यांचे वतीने २४ फेब २००५ रोजी राज्यस्तरीय आदर्श् बहुजन मित्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
त्याच प्रमाणे १७ सेप्ट . २००६ रोजी शिव शंभो ट्रस्ट व आष्टी तालुका मित्र मंडळ अ. नगर यांचे वतीने राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कारांनी संम्मानीत करण्यात आले .
त्याच प्रमाणे युवा शक्ती सामाजिक संस्था नासिक , यांचे वतीने २० में २००८ रोजी , उप् जिल्हाधिकारी श्री शेखर गायकवाड ,आ. अनिल ढिकले,आदि.च्या उपस्थितीत नासिक येथे
समाज प्रबोधन २००८ पुरस्कार देण्यात आला .
तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अहमदनगर . यांचे वतीने शिर्डी येथे माननिय गृहमंत्री श्री, आर.आर.पाटील साहेब यांचे हस्ते कार्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला .
तसेच आत्मोन्नती विश्वशांती संस्था मुंबई यांचे वतीने मा. उपाध्याक्ष्य विधानसभा , माजी शिक्षण मंत्री श्री. वसंतराव पुरके यांचे हस्ते
संत एकनाथ महाराज स्मुर्ती गौरव पुरस्कार , M.I.T college pune येथे प्रदान करण्यात आला .
त्याच प्रमाणे ६ जानेवारी २०१२ रोजी जामखेड तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पद्मभुषण डॉ. रजनीकांत आरोळे स्मुर्ती पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे . सदर कार्यक्रमास मा..आ.प्रा. राम शिंदे यांचे आध्यक्षते खाली ,मा.श्री . विक्रमसिंह पाचपुते मा.श्री. विजयकुमार पोटे ( माध्यम विश्लेषक औरंगाबाद ) , मा.श्री.संदीप कोकडे ( तहसीलदार कर्जत ) मा .शिरसाठ ( आद्यक्ष ग्रामीण पत्रकार संघ , महाराष्ट्र ) आदी. उपस्थित होते.
दहा वर्षापासुन सामाजीक,शैक्षणीक कार्यात सकारात्मक भुमीका स्विकारत शिक्षण व सामाजीक बांधिलकी जपणार्या सावित्रीबाई फुले बहूउद्देशीय संस्था,आसेगाव बाजार जि अकोला व राजे युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वितरीत करण्यात येणारा सावित्रीबाई फुले समाजरत्न राज्यपुरस्कार नुकताच डाँ संजय सोनवणे यांना प्रदान करण्यात आला गेल्या 14 वर्षापासुन वैद्यकीय क्षेत्रात असामान्य काम करीत असतांना, पांढरे डाग चिकूनगुणीया अश्या अनेक आजारावर नवनवीन शोध प्रणालीचा वापर करून रुग्णांची सेवा करुन खरया अर्थाने सामाजीक सेवेचा कळस रचणार्या आगदी चिकुनगुनियाची नोद गिनीज बुक पर्यंत मजल गाठणाऱ्या डाँ संजय सोनवणेंचा सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याला केलेले हा मानाचा मुजराच होय.

Tuesday, May 26, 2020

ARS.ALB.30 औषध आहे लेमन गोळ्या नाहीत. – डॉ संजय सोनवणे..*

*ARS.ALB.30 औषध आहे लेमन गोळ्या नाहीत. – डॉ संजय सोनवणे..*
*Homoeopathic Consultant & physician*
*B.H.M.S.(POONA ) C.C.M.P. (MUHS NASIK)*. *modern pharmacology*   *Goverment Medical College Latur*

ARS.ALB.30 औषध आहे लेमन गोळ्या नाहीत. – डॉ संजय सोनवणे
                         आनंद हॉस्पिटल अंड  रिसर्च सेंटर घोडेगाव –
सध्या  असलेले  जागतिक कोरोना  महामारीचे संकट त्यातच लॉक डाऊन , त्यामुळे झालेली आर्थिक तंगी  मानसिक आणी शाररीक खच्चीकरण त्यातच  टीवी वरील , मेडियातून , whatsapp , फेसबुक  वरून  येणारे कोरोना विषयीचे संदेश आणखी मानसिक तान  वाढवत आहेत , एकीकडे  कोरोनाग्रस्त होणारे आकडे दुसरी कडे  मृत्यु  वाढण्याचे प्रमाण  या मुळे आनेकांची संभ्रमावस्था झाली आहे .

       त्यामध्ये सध्या खूप व्हायरल  झालेला मेर्सेज  म्हणजे आयुष  मंत्रालयाने  सांगितलेली अर्स आल्ब ३० ची उपयुक्त्तता ....

अर्स आल्ब  हे खुप  उपयुक्त आणि गुणकारी औषधी आसले तरी होमिओपॅथी मधील एक साधारण औषधी आहे आसे हजारो औषधी आहेत आणि ती रुग्णाची पूर्ण मानसिक शाररीक तपासणी  करूनच  तज्ञांच्या मार्गदर्शन आणी सल्ल्याने घेणेच  फायदेशीर आसते .
    होमिओपथिक औषधी हि दुधारी शस्त्राप्रमाणे आहे, त्यामध्ये तुमची मानसिक शाररीक पातळी बदलण्याची क्षमता आहे , ते तुमची प्रतिकार शक्ती , आगदी गुणसूत्र  संरचना  बद्दलण्याची आफाट ताकद त्यामध्ये आहे कुणी लुंग्या  सुन्ग्याने ते वाटणे योग्य नाही अशा लोकांकडून घेंने हि अयोग्य आहे . हा काही सत्यनारायण चा प्रसाद आथवा लेमन गोळ्या नाहीत कि कोणीही वाटाव्या आणि कुणीही खाव्या काही तोटा नाही आसे बर्याच वेळा म्हंटले जाते पण ते खर नाही .

          होमोएओपथिक  औषधांची मात्रा जर योग्य नसेल तर homoeopathic Drug Prooving अथवा Homoeopathic Agravation या गोष्टी  होऊ शकते या गोष्टी येथे चर्चा करण्या इतक्या सोप्प्या नाहीत ..

 सध्या प्रसिद्धी साठी आणी चकमोगिरी साठी ज्यांना homoeopathic औषधी कशी येतात हेच माहीत नाही , गोळ्या , कॅप्सूल, की लिक्विड ,( होमिओपॅथीक औषही ही ड्राम , potancy, dilution , trituration mother tincture )  मधेच येतात , बापड्यांना कुणी सांगा रे , प्रसिध्दी साठी हपापलेली मंडळी काही पेपर मध्ये बातम्या देऊ राहिले आहेत , पत्रकार मंडळींना विनंती येथे आम्हाला 30 ml औषधी मिळेना आणि लाखो लोकांना वाटायला कशी औषधी मिळतात किव्हा कशी वाटली जातात त्याची शहानिशा करूनच बातमी करावी ही कळकळीची विनंती
शेवटी पुन्हा हेच  सांगेल होमिओपथी हे एक शास्र आणि शस्त्र आहे त्याचा वापर योग्य पदवी धारक योग्य व्यातीकडूनच होणे गरजेचे आहे त्याकाही कुणीही वाटाव्या आशा लेमन गोळ्या नाहीत .
  अन्यथा  हाती लागलेलं कोरना विरुद्ध चे आश्र  शश्र  निकामी ठरेल   सर्वांनी काळजी घ्या , घरी राहा सुरक्षित रहा
*अधिक माहिती साठी
*डॉ संजय सोनवणे पाटील
*Homoeopathic Consultant And Physician*
आनंद हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर , घोडेगाव
ता:- नेवासा जि :- अहमदनगर महाराष्ट्र*

*Mob:-9822287376*
*www.drsanjaypatil.blogspot.in*
*© Copyright Dr.Sanjay sonawane*

                                                                    आपलाच डॉक्टर मित्र

Friday, March 13, 2020

नमस्कार मी डॉ संजय सोनवणे पाटील , घोडेगाव ता.नेवासा जि. अहमदनगर येथे गेली 22 -23 वर्षांपासून वैद्यकीय सेवा देत असून दमा, संधिवात,चिकून गुणिया, पांढरे डाग (कोड) यावर संशोधन करत आहे
यावर केलेल्या संशोधनामुळे , ,,,,राज्यस्तरीय सर्व पुरस्कार
१) आदर्श बहूज मित्र
२) समाज भुषण
३) कार्यागौरव पुरस्कार .... आर .आर. पाटील आबांचे हस्ते शिर्डी येथे
४) समाज प्रबोधन २००८ पुरस्कार
५) पद्मभुषण डॉ. रजनीकांत आरोळे स्मुर्ती गौरव पुरस्कार कोंडी येथे ... मा, शिंदे यांचे हस्ते प्रदान
६) संत एकनाथ महाराज स्मुर्ती गौरव पुरस्कार २०१० ... मा, वसंतराव पुरके यांचे हस्ते प्रदान
७) तसेच सावित्रीबाई फुले समाजरत्न पुरस्कार ... आकोट येथे प्रदान
अधिक माहिती साठी www.facebook.com/dr.sanjay.sonawane किव्हा www.drsanjaypatil.blogspot.in ला भेट द्या किव्हा ९७६२३७८४९२ whatsapp करा किव्हा या पेज ला लाईक करा  https://www.facebook.com/samajbhushan/

Tuesday, December 17, 2019

डॉक्टर माझे बाळ निट होईल का ?

डॉक्टर माझे बाळ निट होईल का ?
आताची पोस्ट पाहून अनेक जणांचे फोन आणि मेसेज च्या स्वरूपात विचारणा झाली डॉ. केस के आहे थोडक्यात समजावून सांगा ना प्लिज ? केस खूप आवघड आणि किचकट आजाराची आहे , असा आजार कुणाही आईच्या नशिबात येऊ नये ही परमेश्वराला विनंती ..
आजाराचे नाव आहे Global Developmental Delay 😢


थोडक्यात आणि अगदी सोप्प्या भाषेतच पूर्ण केस थोडक्यात सांगतो ....
साधारण 2 महिणापूर्वीची गोष्ट आहे , बाळाला घेऊन आई आणि बाळाचे वडील हॉस्पिटल मध्ये आले आणि संवाद पुढील प्रमाणे ......
सर नमस्कार ..
नमस्कार ...
आमच्या बाळाला के झाले ते पहा ना ?
मागील काही महिन्यापासून आम्ही नगर ,पुना , नासिक औरंगाबाद येथील अनेक नामवंत डॉ जाऊन आलोय सर्वांचे मत आहे किया मेंदूची वाढ झाली नाही त्यामुळे बाळाला चालत , फिरता बोलता येत नाही किव्हा त्याच्या स्नायूंमध्ये ताकद नाही , आज बाळाचे वय 2 वर्ष आहे पण मेंदूची वाढ ही 6 महिण्याचीच आहे , डॉ. तुमचे नाव ऐकून आलोय काही तरी करा ...
रिपोर्ट पाहिल्यानंतर त्यांना आजार काय आहे हे पहिल्यांदा समजावून सांगितले मी माझे बेस्ट प्रयत्न तर करेलच पण बरे वाटेल आज मी तुम्हाला सांगू शकत नाही , आता हा शेवटचा प्रयत्न , करण आता डॉ, देव धर्म , बाबा बुवा सर्वच झाले एकदा नशिबाची परीक्षा म्हणून प्रयत्न सुरू झाले ...
पहिला व्हिडीओ उभा राहिलेला आजचा आहे आणि दुसरा 2 महिन्या पूर्वीचा उपचार आधीचा .....
उपचार पूर्वीचा त्रास..
1) मान धरता येत नव्हती
2) बोलता येत नव्हते
3) उभा राहणे अशक्य होते
4)डोक्याची size खूप मोठी होती ती पेलणे शक्य नव्हते
5) नजर नव्हती
आदी खूप डिटेल येथे लिहिणे शक्य आणि उच्चीत नाही ...
Thanks God And Homoeopathy giving mee Grand Sucsees in case of Global Development Delay Syndrome first two video are just now and 3rd is 2 months ago

Saturday, December 14, 2019

समाज प्रबोधनाचा वसा घेतलेला अवलिया.. डॉ संजय सोनवणे यांची पांढरे कोड आजारावर उल्लेखनीय जनजागृती..


समाज प्रबोधनाचा वसा घेतलेला वलिया ........
डॉ संजय सोनवणे यांची पांढरे कोड आजारावर उल्लेखनीय जनजागृती..
गोरया रंगाचे आकर्षण  तर सर्वांनाच आसते , पण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या  चेहऱ्यावर लहान मोठ्ठा पांढरा डाग दिसु  लागतो  त्यावेळी मात्र आपण त्याला टाळतो , त्याचे वैगुण्य त्याला दाखवतो  कळत न कळत आपण त्याला दुखावतो , खरे तर ती व्यक्ती आधीच काळजीत आणि दुखत आसते पण आपण चिचार न करत दुखावत आसतो तो पहिलाच दुखाने खचलेला आसतो , आशा  व्यक्तींना  खरे तर मानसिक सामाजिक आधाराची गरज असते पण आसे होत नाही त्यांना आधार देण्याऐवजी दुखावले जाते हि खेदाची बाब  आहे , कृपा करून आसे करू नका.
 जागतिक  त्वचारोग समिती ( World Vitiligo Foudation )  यांनी २५ जून हा जागतिक कोड दिन म्हणून मायकल जाक्सन च्या स्मरणार्थ पाळावयाचा ठरवले   आहे. या दिवशी  विविध सामाजिक संघटना या दिवशी विविध जनजागृती   कोड विषयी असणाऱ्या गैरसमजुती दूर करून समाज प्रबोधन करण्यासाठी २५ जून हा जागतिक कोड दिन म्हणून पाळावयाचे  ठरवले आहे .या दिवशी विविध जनजागृतीपर योजना कार्यक्रम राबवतात किबहूना  त्यांचे अविरत कार्यक्रम चालूच असतात कोड , पांढरेदाग या नावाने याला वितीलीगो ( cvitiligovitiligo )  ल्युकोडर्मा (LEUCODERMA ) या नावाने वैद्यकशास्त्रात संबोधले जाते तसा हा काही मोठ्ठा शाररीक आजार नाही पण एक मोठ्ठी सामाजिक समस्या आहे . विशेत: मुलीमध्ये त्यायातच उपवर मुलींमध्ये तसेच मुलांमध्ये सुद्धा विवाह जुळण्यास फार मोठ्ठी अडचण आहे . या शिवाय ज्या व्यक्तींना पांढरेडाग कोड या आजाराचा त्रास आहे त्या समाजापासून उपेक्षित राहतात या लोकांमध्ये एकेलकोंडेपणा , शापित आयुष्य व्यतीत करण्याची वेळ येते .
कोडावर , पांढरे दगगावर कुठलेही औषध नाही , हा दैवी कोप  आहे वगैरे समजुतही आपणाकडे रूढ आहेत .
या सर्व  प्रश्ननाची उकल करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. या आणि अशा अनेक प्रकारच्या PEASHNANCHI उत्तरे आमच्याकडे आहेत , हा लेख तुम्हाला काही मुलभूत गोष्टींची माहिती देईल तसेच रुग्णावर सहज सुरक्षित आणि परिणामकारक इलाज कसे होऊ शकतील हे आपणास सांगेल इतकेच नाही तर याचा हेतू आहे रुग्न्नाना निरोगी कार्यशील  जीवन जगता येणे शक्य आहे असा विश्वास देण्याचा  तुम्ही पांढरे डागावर सहज विजय  मिळवू शकता तुम्हाला वाटते त्याहून हि अधिक ते सोप्पे आहे .
   वैद्यकीयदृष्ट्या कोड हा काही आजार नाही , कारण या पासून कुठही त्रास होत नाही किव्हा जीवितालाही धोका नाही  तरी सुद्धा कोड हा भयंकर सामाजिक आजार आहे . पांढरे डाग असलेल्या मुला – मुलींचे  लग्न होणे कित्ती अवघड आहे त्या कुटुंबालाच ज्ञात आसते . हे त्या कुटुंबावर कलंक लावला जातो ,समाजात त्याची अवहेलना केली जाते, ज्या व्यक्तीला कोड आहे त्या व्यक्तीला आपल्यात काहीतरी कमतरता आहे , आपणास काहीतरी असाध्य भयानक आजार झाला आहे या न्युन्गांडत  तो वावरत आसतो . किंबहुना तो समाज्पासून  दूर राहण्याचा प्रयत्न तो करत आसतो .त्याचा आत्म विश्वास पूर्णपणे ढासळलेला आसतो .हे सर्व विसरून जर त्याने समाजात कर्तुत्व करून दाखवले तर समाज त्यांना नक्कीच मानवंदना देतो , अशी अनेक उदाहरणे आहेत .
 उदा . मायकल जाक्सन ,एकनाथ सोलकर याने तर विश्वविक्रम घडून दाखवला
 मुलींच्या बाबतीत पांढरे डागांचा कोडचा त्रास जास्त जाणवतो अशा मुलींचे लग्न जमणे खुपच आवधड जाते . काहीवेळा तर  पूर्वजांनी  केलेल्या पापामुळे  या पिढीत हा रोग आल्याचा अपप्रचार समाजात केला जातो .अशा अनेक मुलींची आयुष्यहि बरबाद  झाल्याची  उदाहरणे समाजात आहेत .बर्याच वेळा उतारवयात हि  लक्षणे दिसू लागतात परंतु योग्य उपचार घेताल्रे कि हा आजार असाध्य नाही .
     मंगळी मुलगी तशीच कोडाची मुलगी कुटुंबाला शाप ? असा आक्रोश ह्कारुन्ही काही उपयोग नाही. मांत्रिक तंत्रीककडे जाऊनही काही फारसा उपयोग नाही . ज्या व्यक्तींना कोड आहेत त्या व्यक्तींना व्यक्ती शापित आहेत किव्हा काही वेगळ्या आहेत असा समज करून घेऊ नये . या आजाराने शाररीक , बौद्धिक , मानसिक  क्षमतेवर कुठलाही  परिणाम होत नाही त्याची बुद्धीमत्ता हि अन्य व्यक्तीप्रमाणेच आसते .भारतीय समाजात कोड म्हणजे महाभयंकर आजार आहे हा गैरसमज , आंधश्रधा रूढी परंपरेतून  कायम राहिली आहे.हि बाब दुर्दैवी आहे अगदी सुशिक्षित   माणसेही  गंडेदोरे आणि अंगारा- धुपार्याच्या मार्ग कोड निवारण्यासाठी स्वीकारतात  हे मी पाहिले आहे. हे योग्य नाही . कोड असणाऱ्या व्यक्तीनी समाजात अनेक उतुंग  यशाची शिकरे गाठली आहेत हे लक्षात घेऊन आपण सार्वजन मिळून या कोडची कीड दूर करूयात ....
       अगदी  सोप्प्या  भाषेत  सांगायचे  ठरले तर शरीरात असणारा रंग कमी झाल्याने त्वचा  पांढरी दिसू लागते यालाच पांढरे डाग म्हणतात .
      त्वचेमध्ये  असणार्या मेलानिन नावाच्या  रंग द्रव्याच्या  प्रमाणामुळे  शरीरास , त्वचेला काळा , सावळा, निमगोरा , गोरा रंग येतो. तो रंग तयार करणाऱ्या पेशी  ज्यावेळी अकार्यक्षम  होतात . व्यवस्थित  कार्य करत नाहीत . आथवा नष्ट होऊ लागतात त्यावेळी  त्वचा पांढरट  होते आणि पांढरे डाग दिसू लागतात
कोडचे कारण :-
कोड कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही वयात होऊ शकतो , हा काही देव दैवतांचा शाप नाही कि भूतबाधाही  नाही .......
याला  शास्त्रीय  कारण एवढेच सांगा येईल कि मेलानिन हा रंग तयार  करणाऱ्या  मेलानोसाईट पेशींच्या  विरोधात अंटी मेलानोसाईट ( Anti Melanocyte )  प्रतीद्रव्य तयार होतात आणि हि प्रतिद्रव्य  मेलानीन  निष्क्रीय  करतात व मेलानीन तयार होत नाही  हि प्रतिद्रव्य का  तयार होतात हा संशोधनाचा  विषय आहे आणि त्याविषयी  जगभरात संशोधन चालु आहे ... अधिक माहिती आणि संपर्कासाठी
डॉ. संजय सोनवणे
आनंद हॉस्पिटल अंड रिसर्च सेंटर घोडेगाव
ता:- नेवासा जि :- अहमदनगर महाराष्ट्र
मोबाईल आणि whatsapp ९७६२३७८४९२
डॉक्टरांना या विषयावरील व सामाजिक केलेल्या कार्याचा  गौरव म्हणून त्यांची दिल्लीत `` चिकित्सक रत्न ``या पुरस्कारासाठी  निवड २००४  साली झाली.
             तसेच संत रविदास प्रतिष्ठान अहमदनगर यांचे वतीने  २४ फेब २००५ रोजी  राज्यस्तरीय आदर्श् बहुजन मित्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
                   त्याच प्रमाणे १७ सेप्ट . २००६  रोजी  शिव शंभो ट्रस्ट व आष्टी तालुका मित्र मंडळ  अ. नगर यांचे वतीने राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कारांनी संम्मानीत करण्यात आले .
  त्याच प्रमाणे  युवा शक्ती  सामाजिक संस्था नासिक , यांचे वतीने २० में २००८ रोजी , उप् जिल्हाधिकारी श्री शेखर गायकवाड ,आ. अनिल ढिकले,आदि.च्या उपस्थितीत नासिक येथे
               समाज प्रबोधन २००८  पुरस्कार  देण्यात आला .
  तसेच महाराष्ट्र  राज्य मराठी पत्रकार संघ अहमदनगर . यांचे वतीने शिर्डी येथे माननिय गृहमंत्री श्री, आर.आर.पाटील साहेब यांचे हस्ते  कार्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला .
   तसेच आत्मोन्नती विश्वशांती संस्था मुंबई यांचे वतीने मा. उपाध्याक्ष्य विधानसभा , माजी शिक्षण मंत्री श्री. वसंतराव पुरके यांचे हस्ते
संत एकनाथ महाराज स्मुर्ती गौरव पुरस्कार , M.I.T college pune येथे प्रदान करण्यात आला .
    त्याच प्रमाणे ६ जानेवारी २०१२ रोजी जामखेड तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पद्मभुषण डॉ. रजनीकांत आरोळे स्मुर्ती पुरस्कार नुकताच प्रदान  करण्यात आला आहे .  सदर कार्यक्रमास  मा..आ.प्रा. राम शिंदे यांचे आध्यक्षते खाली ,मा.श्री . विक्रमसिंह पाचपुते  मा.श्री. विजयकुमार पोटे ( माध्यम विश्लेषक औरंगाबाद )  , मा.श्री.संदीप कोकडे ( तहसीलदार कर्जत ) मा .शिरसाठ ( आद्यक्ष ग्रामीण पत्रकार संघ , महाराष्ट्र )  आदी. उपस्थित होते.
               दहा वर्षापासुन सामाजीक,शैक्षणीक कार्यात सकारात्मक भुमीका स्विकारत शिक्षण व सामाजीक बांधिलकी जपणार्या सावित्रीबाई फुले बहूउद्देशीय संस्था,आसेगाव बाजार जि अकोला व राजे युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वितरीत करण्यात येणारा सावित्रीबाई फुले समाजरत्न राज्यपुरस्कार नुकताच डाँ संजय सोनवणे यांना प्रदान करण्यात आला गेल्या 14 वर्षापासुन वैद्यकीय क्षेत्रात असामान्य काम करीत असतांना, पांढरे डाग चिकूनगुणीया अश्या अनेक आजारावर नवनवीन शोध प्रणालीचा वापर करून रुग्णांची सेवा करुन खरया अर्थाने सामाजीक सेवेचा कळस रचणार्या आगदी चिकुनगुनियाची नोद गिनीज बुक पर्यंत मजल गाठणाऱ्या डाँ संजय सोनवणेंचा सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याला केलेले हा मानाचा मुजराच होय.





Thursday, July 25, 2019


लातुर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घोडेगाव येथील डॉ संजय सोनवणे यांना आधुनिक औषधीशास्त्र पदविका प्रदान करतांना महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ एस जे गोरे सर , फार्मकॉलॉजि विभागाचे प्रमुख डॉ जे बी जाजू सर
मॉडर्न फार्मकॉलॉजी पदविका प्रमाणपत्र डॉ, संजय सोनवणे यांना प्रदान .
.
महाराष्ट्र शासनाने निर्धारित केलेल्या महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या एक वर्षाच्या खडतर आधुनिक वैद्यक शास्त्रांच्या मॉडर्न फार्मकॉलॉजी C.C.M.P. या पदवीत्तर परिक्षेमध्ये नेवासे तालुक्यातील घोडेगाव येथील डॉ,संजय सोनवणे यांनी लातुर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एक वर्षाचा कालावधी चा खडतर अभ्यास पूर्ण करून प्रथम श्रेणी मध्ये यश मिळवले असून नुकताच त्यांना लातुर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदवीदान समारंभात सन्मानपूर्वक लातुर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ एस. जे. गोरे सर , फार्मकॉलॉजी शाखाप्रमुख डॉ जे बी जाजू सर यांचे हस्ते सन्मानपूर्वक पदवी देण्यातआली . फार्मकॉलॉजी या अवघड अभ्यास क्रमात आधुनिक (अलोपॅथिक)औषधी, मेडिसीन, सर्जरी, लहान मुलांचे आजार, स्त्रीयांचे विविध आजार, सार्वजनिक प्रतिबंधात्मक आजार याविषयी खडतर प्रशिक्षण देण्यात आले , या यशाबद्दल त्यांचे सामाजिक, राजकीय ,वैद्यकीय ,पत्रकारीक, शैक्षणिक क्षेत्रातून गावातील मान्यवारांकडून कौतुक आणि सन्मान होत आहे,
डॉ, संजय सोनवणे यांनी दमा, संधिवात, चिकूनगुणिया , पांढरे डाग (कोड) यावर विशेष संशोधन केले आहे, यासाठी त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, त्यांना , यावर केलेल्या संशोधनामुळे , ,,,,राज्यस्तरीय सर्व पुरस्कार
१) आदर्श बहूज मित्र
२) समाज भुषण
३) कार्यगौरव पुरस्कार .... आर .आर. पाटील आबांचे हस्ते शिर्डी येथे
४) समाज प्रबोधन २००८ पुरस्कार
५) पद्मभुषण डॉ. रजनीकांत आरोळे स्मुर्ती गौरव पुरस्कार चोंडी येथे ... मा,ना, राम शिंदे साहेब यांचे हस्ते प्रदान
६) संत एकनाथ महाराज स्मुर्ती गौरव पुरस्कार २०१० ... मा, वसंतराव पुरके यांचे हस्ते प्रदान
७) तसेच सावित्रीबाई फुले समाजरत्न पुरस्कार ... आकोट येथे प्रदान करण्यात आले आहे ,
डॉ, संजय सोनवणे हे घोडेगाव येथे सेवा देत असुन अल्प दरात ते रुग्णांना सेवा देत असुन गरिबांचे डॉक्टर म्हणून ते घोडेगाव परिसरात प्रसिद्ध आहेत,
या साठी त्यांना शासकिय वैद्यकीय महाविद्यालय लातुरचे डॉ, जाजू सर, डॉ जगन्नाथ दिक्षित सर , डॉ, पवार सर, डॉ, पूनम मॅम, डॉ, दीप्ती सोनवणे मॅम , डॉ,देशमुख सर यांचे मार्गदर्शन लाभले.
आपला
डॉ. संजय सोनवणे

Wednesday, August 15, 2018

पांढरे दाग .... बरे  होऊ शकतात का ?
++++++++++++++++++++++++++++

       
         यावर उत्तर म्हणजे हो, नक्कीच बरे होऊ शकतात..
औषधी , काही पथ्ये काळजी घेऊन ., सगळ आयुष्य  शापिताप्रमाणे  जगण्यापासून व इतर लक्षणांपासून  होणारा  त्रास तुम्ही कायमचा थांबवू शकता .
      योग्य उपचार आणि काळजी घेऊन तुम्ही या किचकट आजारापासून मुक्ती मिळवू शकता .




औषधी चालू केल्यांनतर , चालू आसताना हा फरक जाणवेल
--   पांढरे दाग दिसण्याचे प्रमाण कमी होऊ लागेल .
--  पुढील वाढ थांबवली जाईल
--  शाररिक  कुरूपता येणार नाही
-- तुम्ही सर्व सामान्य आणि कार्यशील जीवन जगू शकाल

टीप -
    कित्येक जन पांढरेडाग  होण्याची प्रवृत्ती  घेऊनच जन्माला येतात , तो वंश परमपरेने येऊ शकतो , पूर्वीच्या  पिढ्यातील पांढरे दाग असलेल्या लोकांना  आयुष्य भर कुंठीत जीवन व्यतीत करावे लागत होते , पण आत्ता आधुनिक संशोधित होमिओपॅथिक औषधांमुळे तुम्ही पांढरे डागांवर चांगे नियंत्रण व उपचार करून पूर्णतः बरे होऊ शकता व इतरांसारखे सुंदर आयुष्य  जगू शकता .
     कधी कधी  पांढरे दाग अनेक पिढ्या ओलांडून पुढे जातो , त्यामुळे कुटुंबातल्या प्रत्येकाला  पांढरेदाग होतातच आसे नाही , आईला किव्हा वडिलांना  पांढरेदाग असतील तर मुलांना होईलच आसेही  नाही .

           आपल्या मुळे इतरांना पांढरे डागांचा संसर्ग होईल याची काळजी करू नका , तसे होणार नाही कारण हा सांसर्गिक  किव्हा संसर्ग जन्य आजार नाही .

अंगावर पांढरे दाग का येतात ?
======================
    तुमच्या त्वचेची  रचना ;-




  

  

पांढरे दाग या विकारात काय होते  हे जाणून घेण्यासाठी  आपणास त्वचेची रचना माहिती हवी .

त्वचा हि अंतत्वचा  आणी बाह्यत्वचा च्या आवरणानी तयार झालेली आसते , त्यात अनेक थर आसतात , त्यातील Stratum Granulosumआणी  Stratum Germinatum या दोन्ही थरांमध्ये मेलानोब्लास्ट नावाच्या पेशी आसतात , त्यांच्या पासुन मेलानोसाईट नावाच्या पेशी तयार होतात , त्या मेलानिन नावाचे रंगद्रव्य तयार करत आसतात ..

          त्वचेला  रंग हा  मेलानिन् नावाच्या रंग देणाऱ्या रंग मुळे आपल्याकडे गव्हाळी अथवा सावळा रंग त्वचेला  येतो , तो रंग शरीर मध्ये असणाऱ्या मेलानीन घटकावर अवलंबून आसतो .

       अर्थात  योग्य रीतीने त्वचेला रंग देण्यासाठी  पुरेशे मेलानीन युक्त मेलानोसाईट नावाच्या  पेशी आसने गरजेचे आहे . परंतु पांढरेडाग हे खालील सर्वसामान्य स्थितीत  मेलानीन चे प्रमाण कमी होते व त्वचा पांढरी दिसु लागते ....
 -- मेलानोसाईट पेशी व्यवस्तीत  कार्य करत नाहीत
--- क्षमता कमी होणे .
--  त्यांचा नाश होणे .
-- शाररिक गुंता गुंतीच्या प्रक्रिया
--  मेलानोसाईट विरोधी औषधांचा वापर जसे कि फेअरनेस  क्रीम.
--  यामुळे त्वचेवर पांढरे दाग दिसू लागतात .


   यावरून आपणास समजले आसेल कि बाह्य उपचारांनी तुम्हाला तात्पुरते  बरे वाटते आथवा काहीच बद्दल का होत नाही , बाहेरून लावलेले उपचार दीर्घ काळ आराम किव्हा आजार कायम स्वरूपी बरा करू शकत नाहीत कारण शरीरामध्येच आजाराची प्रवृत्ती  असल्याने आतूनच आजार बरा होणे गरजेचे आहे , महत्वाचे आहे आणि योग्य आहे .

      मेलानीन चे प्रमाण शरीरामध्ये कित्ती आहे यावर आजाराचे स्वरूप ठरते .

रुग्णांना उपचार घ्याला हवेत इतके गंभीर आहे का ?
-------------------------------------------------------------
   काहीजण  आपल्याला पंढरेदाग हा विकार जडला आहे हे मान्य करायलाच तयार नसतात . शक्यतो ते उपचार घेण्याचे टाळतात , कदाचित या आशेवर जगतात कि हा विकार आपोआपच बारा होईल .
            तुम्हाला  माहिती आहे का  पांढरे दाग आसल्यानंतर  तुमच्या आयुष्यात काम व  इतर व्यवहार करताना काही अडचण येणार नाही परंतु मानसिक व सामाजिक ताण नक्कीच जाणवेल व या मानसिक ताणामुळे झोप न  लागणे व्यसनाधीनता , सततच्या ताण-तणावामुळे या गोष्टी मुळे अनेक अडचणी येऊ शकतात. या गोष्टी पांढरेडागा पेक्षा मानसिक कुचंबना  पांढरे डागापेक्षाही गंभीर विकार व अत्यंत धोकादायक ठरू शकते.
    जरी तुम्हाला छोटासा पांढरा दाग आसेल , फार सौम्य आसेल तरीही सुरुवाती पासून त्याचे योग्य चांगले नियंत्रण करणे  आवश्यक आहे त्यावर उपचार केले नाहित किव्हा केलेले उपचार  योग्य ठरत नसतील तर तो तुमच्या त्वचेला कायम स्वरुपी हानी पोहचवू शक्कतो .

टीप =
    पांढरे दाग  अचानक यायला वाढीस कारणीभूत होणाऱ्या अनेक गोष्टी आहेत काही जनात  थोड्या गोष्टीचा परिणाम होतो आपल्या बाबतीत कोणते ‍‌कारणे करणीभूत आहेत हे ओळखण्यासाठी  आकाशवाणी वरील कार्यक्रम ऐकावा.. या लिंक तुम्ही youtube  किव्हाwww.drsanjaypatil.blogspot.in किव्हा मला whatsapp ९७६२३७८४९२ या न. वर संपर्क करून आपणास उपलब्द होऊ शकतील .

पांढरे डागांवर रामबाण उपाय
*************************
            पांढरे डागांवर रामबाण उपाय अस तुम्ही ऐकल आसेल वाचलही आसेल , या बाबतीत तुम्हाला तुमच्या  मित्रांकडून आणि कुटुंबियांकडून  देखील सल्ला मिळेल , पण लक्षात ठेवा योग्य माहिती तुम्हाला तुमच्या डॉक्टरांकडूनच मिळेल , या उपचारांचा विचार करण्याआधी  डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या , कारण शास्त्रीय आधार  नुसत्या दाव्यांपेक्षा अधिक  सुरक्षित आहे .

कोणती  औषधी मला मद्दत करतील
****************************
 पांढरे डागावर  योग्य उपचार म्हणजे  तुमच्या लक्षणावर नाही तर पूर्ण शाररिक , मानसिक , विकारावर नियंत्रण , उपचारामध्ये काही औषधे आजारासाठी , काही प्रतीबंधानात्म्क  काही शारारीसाठी  पोषक प्रमाणात घ्यावी लागतात .

प्रतिबंधक औषधी
**************
   ही औषधी योग्य प्रमाणात मेलानोसाईट पेशींना उत्तेजन . पुनरूत्पादन करून मेलानीन तयार करून नवीन पांढरे दाग येऊ नये म्हणून उपयुक्त ठरतात
.

पोषक द्रव्ये

 काही शरीरासाठी मेलानीन तयार करण्यासाठी लागणारी पोषक द्रव्ये  जसे कि काँपर , झिंक , सेलेनियम आदी जीवनसत्वे या उपचाराबरोबर दिली जातात कि जेणे करून  मेलानीन लवकर व योग्य प्रमाणात तयार होईल .
   पोषक द्रव्ये या उपचार पद्धतीत  पांढरे डागांवर आराम मिंयासाठी वापरली जातात परंतु  ते आजाराचे मुळ  कारण मेलानोसील द्रव्याची कमतरता नियंत्रण करू शकत नाहीत .
टीप –
  तुमच्या आजाराची  तीव्रता अथवा आकारमान , तुमची अनुवंशिकता ,  तुमची शाररिक ठेवण यावरून डॉक्टर तुम्हाला कोणते औषध द्यायचं ते ठरवतील .


औषधी  कोणती व कशी घ्यायची

 पांढरे दाग ही व्याधी तुमच्या त्वचेवर परिणाम  करते आजाराचे स्वरूप जरी आपणास बाह्य दिसत आसले तरी ही तुमची त्वचा ही शररिक व मानसिक विस्कळीतपनाचा  आरसा आहे .
   पांढरे दाग हे तुमच्या बिघडलेल्या मानसिक व शाररिक असंतुलनाचा ईशारा आहे .
  पांढरे दाग ही शरीराची एक प्रवृत्ती असल्याने ती शरीराच्या आतून औषधे घेऊन जाने गरजेचे आहे .
बाह्य उपचारांनी तुमची त्वचा तात्पुरती रंग दिल्यासारखी वाटेल परंतु ते सुख क्षणिक असून त्यामुळे हे दाग आणखी जास्त ठिकाणी दिसू लागतात .
    अर्थातच आजाराचे मुळकारण शरीरातून आहे तर आजार सुद्धा आतूनच बरा होणे आवश्यक आहे बाह्य उपचार हे तात्पुरत्या स्वरूपाचे असून तात्पुरताच फरक सुद्धा  तात्पुरताच दाखवतात व त्यामुळे हा आजार  पुन्हा पुन्हा उद्भवू शकतो.

       परंतु  ज्यावेळी  पोटातून औषधी घेऊन आजार बरा होतो . त्याची पुन्हा होण्याची  शक्यता जवळ-जवळ नसतेच .
टीप-
जग भरत लक्षावधी लोक या आजाराने व्यापेले आसून योग्य उपचारा अभावी यांची संख्या वाढत चालली आहे.
 होमिओपॅथिक उपचार पद्धतीने डॉक्टरांनी आतापर्यंत अनेक रुग्ण कायमचे बरे केले आसून अनेक रुग्णांचे  औषधोपचार चालू आहेत .

काही काल्पनिक  गोष्टी आणि वैद्यकीय सत्य

 पांढरे दाग उपचारात steroids  वापरली जातात हे खरे आहे का ?
 ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
डॉक्टरांची  उपचार पद्धत ही  होमिओपँथिक आहे .आणि होमिओपँथिक उपचार पद्धतीत शरीराची प्रतिकार शक्ती वाढवणे गरजेचे आसते ,steroids  ही औषधी प्रतिकार शक्ती कमी करणारी आहेत त्यामुळे ही वापरली  जातच नाहीत .

पांढरे डागांच्या उपचारांनी अंगावर फोड येतात का ?
+++++++++++++++++++++++++++++++++
 वैद्यकीय  सत्य –
   नाही हे  पूर्णता चूक आहे पोटातून औषधी  घेतल्यानंतर अंगावर काही फोड  येत नाहीत , पण आपण काही औषधी लावून उन्हात बसत आसल तर फोड नक्की येऊ शकतात .

होमिओपॅथिक औषधांनी आधी दाग वाढतात नंतर कमी होतात.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
  हा आजाराच मुळात  वाढणारा असल्यामुळे  सुरुवातीला  जो पर्यंत औषधी लागु होत  नाही तो पर्यंत  आजार अवधल्या सारखा वाटेल परंतु होमिओपॅथिक औषधांनी  आधी  दाग वाढतात नंतर कमी होतात हे साफ चुकीचे आहे .

माझ्यामुळे हा आजार इतरांना होऊ शकतो  का ?
++++++++++++++++++++++++++++++++
      हा काही संसर्ग जन्य  आजार नाही त्यामुळे स्पर्शाने किव्हा इतरांचे कपडे वापरल्याने तो इतरांना होऊ शकत नाही.


मला  बरे वाटल्यानंतर मी औषधी बंद केली तर  चालतील का ?

      तुमच्या डागांचे आकारमान अथवा दाग कमी होऊ लागल्यानंतर तुम्हाला तुमचा आजार  नियंत्रणात येत आहे  याची कल्पना येईल . त्यामुळे डॉक्टर तुमची औषधांची मात्रा कमी जास्त करतील  परंतु  काही औषधी चालू ठेवावी लागतील त्यानंतर तुम्ही पूर्ण  बरे व्हाल .

  बरे वाटायला लागणे  म्हणजे  तुम्हाला त्रास दायक लक्षणे  नाहीयेत पण याचा अर्थ असा नाही कि तुमचा आजार पूर्णतः  नाहीसा झाला आहे .
       त्यासाठी  डॉक्टरांनी सांगितलेली पथ्ये  व  औषधी  वेळेवर व त्यासाठी सांगितलेली पथ्ये पाळणे गरजेचे आहेत , आजार पूर्ण  बारा झाल्यानंतर डॉक्टर स्वतः औषधी बंद करतील.

औषधी चालू आसताना  कोणती पथ्ये पाळावीत
++++++++++++++++++++++++++++++++
 आजार हा किचकट असल्याने यावर मात करण्यासाठी औषधांबरोबर काही पथ्ये पाळणे  गरजेचे आहे , काही पथ्ये न पाळणे हे आजाराची लक्षणे वाढवतात तर काही पथ्ये न पाळल्याने  औषधांचा योग्य परिणाम होत नाही.
 उदा. या गोष्टी टाळाव्यात..
  चहा
 कच्चा कांदा , लसुण , मेथी , मुळा, कोथंबीर ,
 फक्त कच्चे वर्ज्य
 वेलदोडे, लवंग,दालचिनी, औषधी पदार्थ .
 हिंग युक्त  , लोणचे
 आयुवेर्दिक औषधी
 जिरे मोहरीचे पदार्थ  
मला सर्व सामान्य जीवन  जगता येईल का ?
+++++++++++++++++++++++++++++++
  हो नक्कीच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार घेतले आणि काही पथ्ये पाळली  काळजी घेतली कि झाल .

     तुम्ही  आत्ता पेक्षा अधिक निश्चित व मनमोकळे पणाने कुठलीही  हीन भावना न ठेवता आयुष्य जगू शकता .काही पथ्ये व औषधी वेळेवर घेतली तर हा बरा ना होणारा आजार  पूर्णतः बरा होऊ शकतो .

     त्रास बरा झाल्यानंतर  पुन्हा होणार नाही नेहमी तुम्ही आत्मविश्वासाने सांगू शकाल व दिवसभर कार्यशील राहून तुम्ही रात्री शांत झोपही घेऊ शकता व इतराप्रमाणे  आपण ही सुंदर आहोत ही भावना  तुमच्यात  आपोआपच  जागृत होईल .

 तर  मग  व्हा पुढे आणि आत्मविश्वासाने  जीवन व्यतीत  करा  तुम्हा जे करायचे आहे ते करा  जे आयुष्यात  मिळवायचे ते मिळवा.  

             तुम्हाला  हार्दिक शुभेच्छा  

टीप –  
  डॉक्टरांनी  दिलेली  औषधी वेळेवर घेणे
 पथ्ये पाळावे , योग्य आहार , योग्य व्यायाम  व्यवस्तीत चालू ठेवा .
जर विशिष प्रकारची Allergy आसेल  तर डॉक्टरांना तशी कल्पना द्या .
 योग्य  होमिओपॅथिक संशोधित औषधानी तुम्ही  तुमच्या पांढऱ्या डागांवर  योग्य  नियंत्रण  मिळवू शकता आत्ता हे सर्व  तुमच्या हातात आहे .

तुमचा आजार वाढत आहे याची चिन्ह
++++++++++++++++++++++++++++
  डागांचा रंग अधिकच  पांढरट  होत  चालला आसेल .
  नवीन  ठिकाणी दाग दिसायला सुरुवात झाली आसेल
 डागांचे आकारमान वाढत  आसेल  तर ....
    ही आजार वाढण्याची लक्षणे आहेत

आजार बळकावत आहे आसे वाटल्यास काय करावे
+++++++++++++++++++++++++++++++++
 वेळ न दवडता  आपण डॉक्टरांशी संपर्क  साधा .



तुम्हाला  याची उत्तरे  मिळाली  कि मिळते .............

    सुरक्षितता
             आत्म विश्वास
                          बंधनमुक्त जीवन

टीप –
 या लेखातील  माहिती  असंख्य  पिडीत रुग्ण आणि डॉक्टर  यांच्या अनुभवावर आधारित आहे तथापि  ती वैद्यकीय  सल्ल्याला  पर्याय म्हणून नाही .

   कोणत्याही  स्वरूपाचा  उपचार  सुरु करण्या आधी  डॉक्टरांशी  संपर्क साधा  ......
                        धन्यवाद

         पुनश्च  हार्दिक शुभेच्छा......